Manoj Jarnge Full PC : संध्याकाळी रास्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा : मनोज जरांगे : ABP Majha



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>एवढं मोठं आंदोलन सुरू असताना सरकारचे लक्ष नाही<br />सध्याच्या राजा ला दया आणि माया नाही<br />सध्या राज्यात तीन तीन राजे आहेत<br />आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा, ही विनंती<br />11 ते 1याच वेळेत आंदोलन करा, 4 ते 7 करू नका<br />उद्या पासून रास्ता रोको होणार नाही ,उद्या 25 ला पुन्हा बैठक, होईल समाज बांधवांनी महत्वाचे उद्या बोलायचे<br />आज संध्याकाळी रास्ता रोको चे रूपांतर धरणे आंदोलनात करा<br />मला काही उद्या महत्वाचे बोलायचे आहे,<br />नाशिक ला बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे, आम्ही सर्व समाजाला मानणारे,<br />पाठीमागच्या सारख कोणी जाळपोळ करून काही मध्ये भीतीचे वातावरण म्हणून मुलांना अडचण नको, म्हणून आंदोलनात बदल<br />3 मार्च ला फायनल रास्ता रोको<br />आज दुपार नंतरच धरणे आंदोलनात रूपांतर<br />सरकार रडीचा डाव खेळत आहे<br />रास्ता रोको चा जो पॉईंट असेल त्याच ठिकाणची आमची जबाबदारी, इतर ठिकाणी आमची जबाबदारी नाही<br />तीन तीन राजे असल्याने कोणालाच निर्णय घ्यायचे कळेना<br />पहिल्या राजाला दया होती<br />तीन राजे आहेत, दोन इतर राजानी एका राजाला साथ द्यावी<br />याला सरकार चालवणे म्हणतात का?<br />मला हे हरवायचा बघत आहेत..<br />तुमचे लोक डाव टाकत आहेत.<br />मुख्यमंत्री यांना अहवान,त्याच्यामुळे जनतेच्या नजरेतुन तुम्ही पडाल..&nbsp;</p>

Related posts