( प्रगत भारत । pragatbharat.com)
Amol Kolhe : सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का ? – अमोल कोल्हे एक फुल आणि दोन डाऊटफुल चं हे सरकार फसवं, फडणवीस म्हणाले होते, कांदा खरेदी करू, आता त्या आश्वासनाचं काय झालं? अमोल कोल्हेंचा फडणवीसांना सवाल.