बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, ‘या’ देशात कोट्यवधी रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aishwarya India’s Richest Actress : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय महिला सेलिब्रिटींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही एक उत्तम अभिनेत्री आहे. काही वर्षांमध्ये ऐश्वर्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. तिच्या चित्रपट आणि प्रोजेक्टशिवाय ती अनेक ब्रॅंड्सचा फेस आहे. त्यासोबत ती सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री देखील ठरली आहे. चला तर पाहुया कोण आहे या लिस्टमध्ये… ‘सियासत’ च्या शेअरच्या नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत ठरली आहे. तिच्याकडे इतके प्रोजेक्ट्स आणि ब्रँड एन्डॉर्समेंट आहेत. त्यामुळे ऐश्वर्याची एकून नेटवर्थ ही 800 कोटी आहे. तिच्यानंतर या यादीत…

Read More

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Crime : तेलंगणातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून एका तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे. 20 वर्षीय तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आठवडाभरात वेगवेगळ्या दिवशी या सर्व हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिक हादरले आहेत. तेलंगणातील मकलूर येथे एका 20 वर्षीय तरुणाने जमीन हडप करण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांना केवळ…

Read More

बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.  

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahaparinirvan Din 2023: दरवर्षी 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. थोर समाजसुधारक आणि विद्वान म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला, म्हणून त्यांची पुण्यतिथी हा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला. त्यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य आणि खालच्या जातीतील मानत होते. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सामाजिक भेदभाव, जातीयवाद आणि अस्पृश्यतेचा…

Read More

Viral News : ‘या’ जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Rituals : जगभरात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. जेवढ्या जाती, जमात तेवढ्यात परंपरा आणि रीतिरीवाज असतात. आजही काही समाजात अजब आणि विचित्र प्रथा (Weird Rituals) पाळल्या जात आहेत. जगभरातील अनोख्या परंपरांबद्दल आमच्या लेखातून तुम्हाला सांगत असतो. आज आदिवासी जमाचीची (Tribe Rituals) विचित्र परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. त्या जमातीत कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर महिलेचं अर्ध बोट छाटलं जातं. एवढंच नाही तर या जमातीतील महिलो असो किंवा पुरुष कंबरेच्या वरती कपडे घालत नाहीत. (Weird Rituals In this tribe women men dont wear clothes above the waist…

Read More

गुजरात सामूहिक आत्महत्येने हादरलं! एकाच कुटुंबातील 7 जणांनी संपवलं जीवन

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सूरतच्या पालनपूर जकातनक रोडवरील घरात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.  प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, 6 जणांनी विष पिऊन टोकाचं पाऊल उचललं आहे. तर एकाने गळफास लावून घेत जीवन संपवलं. मृतांची ओळख पटली आहे. मनिष सोलंकी. त्यांची पत्नी रिता, वडील कनू, आई शोभा आणि तीन मुलं दिशा, काव्य आणि कुशल अशी त्यांची नावं आहेत. मनिष सोलंकी यांचा…

Read More

Pakistan Men Fourth marriage done at the age of 110 by giving 5 thousang forget the count of family member;वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार देऊन केले चौथे लग्न, कुटुंबातील कितीजण आहेत हेच विसरलाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Viral Story: लग्न करणं हे आपल्याकडे पवित्र बंधन मानले जाते.एक लग्न करुन आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात. पण काहीजणांचा एकापेक्षा अनेक लग्नांवर विश्वास असतो. अशावेळी ते आपलं वय देखील पाहत नाहीत. अशीच एक घटना आपण जाणून घेणार आहोत. आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे.  पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने…

Read More

एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू; 7 जण गंभीर, भोपळ्याच्या भाजीमुळं आक्रित घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Food Poisoning News: एकाच घरातील तीन मुलांचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे तर, याच घरातील सात सदस्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातील रोहतक येथील बालंद गावातून ही घटना समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांची ही अवस्था जेवण झाल्यानंतर झाली आहे. रात्रीच घरातील सदस्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर, तीन मुलांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांना 15 ऑगस्ट रोजी घरात भोपळ्याची भाजी (पेठे की सब्जी) बनवली होती. ती खाल्ल्यानंतरच सगळ्यांची प्रकृती बिघडली होती. राकेश आणि राजेश दोघे…

Read More