Aries April 2024 Horoscope : मेष राशीच्या लोकांना एप्रिल असणार आव्हानात्मक, नातेसंबंधात घ्यावा लागेल कठोर निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aries Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मेष राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. मेष राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा म्हणाल्यात की, एप्रिल महिना हा मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. हा महिन्या तुमच्यासाठी धानीमनी नसताना आणि अनपेक्षित बदलाचा ठरणार आहे. एप्रिल महिन्यातील ही स्थिती तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक असणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुमच लक्ष विचलित होणं…

Read More

नरेंद्र मोदीचं व्रत किती कठोर आहे पाहिलंत का? 11 दिवस जमिनीवर झोप, जेवण्यासाठी फक्त नारळ पाणी अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत आहेत.  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्यांना एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं…

Read More

85 वर्षाच्या आजीचे 3 दशकांच कठोर मौनव्रत; आली बोलण्याची वेळ, पहिला शब्द कोणता उच्चारणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Nirman: देवी सरस्वती जवळपास 30 वर्षांपासून मौन व्रतात आहेत.

Read More

युद्ध पेटलेलं असतानाच इस्त्रालयच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, म्हणाले ‘कठोर निषेध…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगावर सध्या आणखी एक युद्ध संकट म्हणून घोंघावत आहे. पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दशवतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून याचा फटका दोन्ही देशातील नागरिकांना भोगावा लागत आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. हमास या संघटनेचा तळ असणाऱ्या गाझा पट्टीला संपूर्ण वेढा देण्यासह तेथील वीज, अन्न, इंधन पुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रालयच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. या युद्घात आतापर्यंत दोन्ही देशातील 1500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) संवाद…

Read More

RBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे.     

Read More

सूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशमधल्या एका घटनेवरुन देशभरात राजकारण तापलं आहे. एका तरुणाने आदिवासी मजूरावर लघवी केली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याच्याविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. 

Read More

‘…तर गाठ आमच्याशी’; केदारनाथ Gold Scam प्रकरणी मंदिर प्रशासन समितीकडून कठोर इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedarnath Gold Scam : सध्या सुरु असणाऱ्या चारधाम (Chardham Yatra) यात्रेमध्ये एकिकडे भाविकांचा ओघ वाढत असतानाच दुसरीकडे मात्र केदारनाथ मंदिरासंबंधीची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी पाहता अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. केदारनाथ धाम मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळ लावल्याच्या आरोपांमुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि साशंक वातावरण पाहता श्री बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीनं हे एक षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  यात्रेवर वाईट परिणाम करत आणि मंदिर परिसर, प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतून ही चुकीची माहिती पसरवली जात असल्याची प्रतिक्रिया मंदिर प्रशासन समितीनं दिली. इतक्यावरच न…

Read More

अजित डोभाल म्हणाले, “…तर भारताची फाळणी झाली नसती”; काँग्रेसने कठोर शब्दांत सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Doval On Subhash Chandra Bose: ‘नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जिवंत असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांनी शनिवारी केलं. या विधानावरुन काँग्रेसने डोभाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये आयोजित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये डोभाल बोलत होते. नेताजी सुभाष चंद्र बोस स्मृती व्याख्यानाच्या पहिल्याच वर्षाच्या कार्यक्रमात डोभाल यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर… अजित डोभाल यांनी…

Read More

'दोषींना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा होईल', दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या बालासोर रेल्वे अपघात घटनस्थळाची पाहणी केली. त्यानंतर कटक इथं रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली.

Read More