कडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर! ठाकरे धोक्याचा इशारा देत म्हणाले, ‘लडाखमधील..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Warns Modi Government: “देशाची सीमावर्ती राज्ये अस्थिर आणि अशांतच राहावीत, असे मोदी सरकारने ठरविले आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपल्थित केला आहे. लडाखमधील स्थानिकांच्या आंदोलनावरुन हा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला असून मोदी सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढळे आहेत. “लडाखलाही मणिपूरच्याच मार्गावर ढकलण्याचे उद्योग सुरू आहेत का? लडाखवासीयांच्या उदेकाने हेच प्रश्न उपस्थित केले आहेत,” असं म्हणत ठाकरे गटाने या विषयावर भाष्य केलं आहे. ठाकरे गटाने मोदी सरकारला यासंदर्भात सूचक इशारा दिला आहे. कडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर “शनिवारी हजारो…

Read More