Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon 2024 : सुटलो बाबा! यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पहिला अंदाज वाटून हायसं वाटेल. शेतकऱ्यांसमवेत सर्वांनाच मिळेल मोठा दिलासा. जाणून घ्या सविस्तर वृत्त…   

Read More

Gudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 :  हिंदू नववर्षाचं स्वागत देशभरात मोठ्या उत्साहात करण्यात येतं. महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे मराठी नवं वर्षाला गुढी उभारुन करण्यात येतं. या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं. दारोदारी रांगोळी, दाराला आंब्याची पान आणि अशोकाची पान आणि फुलांचं तोरण, मराठ मोळा साज आणि उंच अशी गगणाला भिडणारी गुढी उभारण्यात येते. नैवेद्यासाठी श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. अनेक ठिकाणी गुढीपाडव्या निमित्त शोभा यात्राचे आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शोभा यात्रा पाहण्यासाठी तर परदेशातूनही पाहुणे येतात. असा गुढीपाडव्याचा सणाबद्दल संपूर्ण माहिती, पूजा विधी आणि…

Read More

घरात बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीला सुरूवात आहे. मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांचा एक आठवड्याआधीच मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाच्या आगमनाचा सोहळा झाला. तर, 19 तारखेला मोठ्या उत्साहात घरा घरात बाप्पा विराजमान होणार आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी घरातील सारेच उत्सुक असतात. आता 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली. बाप्पाच्या आगमनाने भक्तांची दुखः दूर होतात. मात्र घरात बाप्पाची मूर्ती आणताना व स्थापन करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.  19 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होत असून अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसरर्जन पार पडते. काही…

Read More

देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला ‘भारत’ आणि ‘इंडिया’ नावं पडली कशी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How did India Get its Name: दिल्लीमध्ये सध्या सुरु असलेल्या जी-20 समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रपती भवनामधून परदेशातील पाहुण्यांना पाठवण्यात आलेल्या आमंत्रणामध्ये भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख करण्यात आला आहे. सामान्यपणे अतापर्यंत अशा पत्रांवर इंडियाचे राष्ट्रपती असा उल्लेख असायचा. भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख असल्याने आता यावरुन काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशाचं नाव बदलण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी असं ट्वीटच केलं आहे. संसदेचं विशेष अधिवेशन यासाठीच बोलावण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, माजी क्रिकेटपटू विरेंद्र…

Read More

उत्तर की दक्षिण कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपावे; वास्तूशास्त्र काय सांगतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Best Direction For Sleep In Marathi: वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे वेगळे महत्त्व सांगितले गेले आहे. इतंकच, नव्हे तर प्रत्येत दिशात वेगळीच उर्जा असते. त्यामुळं कोणतंही काम करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार त्या दिशेचे महत्त्व ठरवलं जातं. वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला झोपावे, हेदेखील सांगितलं गेलं आहे. झोपण्यासाठी कोणती दिशा योग्य व अयोग्य आहे व त्याची कारणे हे देखील शास्त्रात सांगण्यात आलं आहे. योग्य दिशेनुसार झोपल्याने झोप चांगली लागते तसेच, आरोग्यावरही काही चुकीचा परिणाम होत नाही. तर, शास्त्रानुसार चुकीच्या दिशेने झोपल्यास मानसिक तणाव, थकवा आणि नकारात्मक गोष्टीचा प्रभाव पडतो. त्यामुळं कोणत्या…

Read More

ISRO Launched 7 Singaporean Satellites help for Solar Energy Study;ISRO चे उत्तूंग भरारी, एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला ‘असा’ होईल फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Launched 7 Singaporean Satellites: इस्रोने आपल्या यशामुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. आता इस्त्रोने अवकाशाच्या जगात आणखी एक मोठे यश मिळवले आहे. इस्रोने एकाच वेळी 7 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरमधून सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने या वर्षात तिसरे व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण केले आहे. यामुळे आपल्या देशाला खूप फायदा होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था दिवसेंदिवस यशाचे नवे आयाम लिहित आहे. इस्त्रोचा…

Read More

‘तू ज्योती मौर्यसारखाच धोका देशील’, म्हणत बायकोचं शिक्षण थांबवलं, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले, पुढे काय झालं पाहा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya SDM: ज्योती मौर्य (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले आहेत. नवऱ्याचे स्वखर्चाने ज्योतीला शिकवले मात्र अधिकारी होताच तिने त्याला फसवले, असा आरोप तिचा पती अलोक मौर्यने (Alok Maurya) केला आहे. तर, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही अलोकने म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणाचा धसका घेत एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे शिक्षण थांबवले आहे. पतीने अचानक शिक्षण घेण्यास थांबवल्यामुळं नाराज झालेल्या पत्नीने पोलिस ठाणे गाठले आहे.  बिहारच्या बक्सर जिल्ह्यात ही अजब घटना समोर आली आहे. चौगाई…

Read More