( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price: सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत आहे. अशावेळी सोने चांदी खरेदीचा मोह कोणालाही आवरत नाही. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबही थोडीशी का होईना? पण सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोनं आणि चांदीचे दर हे प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय बनले आहेत. सोन्याच्या चांदीच्या किंमतीत वाढ झाली तर अनेकांची सोने चांदीचे दागिने बनविण्याची, त्यात गुंतवणुकीची तारीख देखील पुढे जाते. दरम्यान अजूनही तुम्ही देखील अजूनही सोन्या चांदीचे दर कमी होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने…
Read MoreTag: पवसळयत
Rujuta Diwekar shared 3 best foods eat in monsoon Know health benefits; ऋजुता दिवेकरने सांगितलंय, पावसाळ्यात करा या ३ पदार्थांशी मैत्री
( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसात कॉर्नचा आनंद घ्या ऋजुताने पहिला पदार्थ सांगितला मका. हा मका उकडून, भाजून घ्या आणि थोडे मीठ आणि मिरपूड घालून खा. मक्याचे पॅटीस किंवा करी बनवून खाऊ शकता. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मका खा. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. (वाचा – Chankaya Niti : कायम तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करा चाणक्य नीतिमधील या ५ गोष्टी) वन्य भाज्यांमध्ये पोषण ऋजुताने सांगितले की, दुसरे अन्न म्हणजे रानातील भाज्या. या भाज्या फक्त पावसातच मिळतात आणि महत्वाचं म्हणजे या स्वतः रुजतात. ऋजुता यांनी अशा भाज्यांची तुलना लो प्रोफाईल असलेल्या लोकांशी केली…
Read MoreAyurvedic Expert Shared How To Drink Milk In Monsoon For Increase Immunity Clean Stomach And Digetion; आयुर्वेदानुसार पावसाळ्यात या पद्धतीने दूध प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोट साफ होतं शरीर संसर्गापासून दूर राहतं
( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉक्टरांनी दुधात पाणी टाकण्याचा दिला सल्ला उन्हाळ्यात फ्रीजमधून काढलेले थंड दूध थेट पिण्याची सवय आता पावसाळ्यात मात्र बदलावी लागेल. दूध नेहमी कोमट प्यावे. दुधाची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही त्यात अनेक घरगुती मसाले देखील वापरू शकता. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. निकिता सांगतात की दुधात 1/4 प्रमाणात पाणी मिसळले तर त्याचे औषधी गुणधर्मही वाढतात.(वाचा :- Breakfast for Weight Loss : झर्रकन कमी होते पोटाची लटकलेली चरबी, स्नायूत भरते प्रोटीन, नाश्त्यात खा हे 5 पदार्थ) पावसाळ्यात दूध कसे प्यावे? गरम दूध पिण्याचे फायदे पावसाळ्यात नेहमी…
Read MoreHealth Benefits Of Drinking Turmeric Tea In Monsoon; सकाळी उपाशीपोटी प्या हा चहा आणि पावसाळ्यात ठेवा सर्व आजारांना दूर, डायबिटीस रूग्णांसाठी वरदान
( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटीससाठी फायदेशीर पावसाळ्यात सर्वाधिक त्रास होतो तो डायबिटीस रूग्णांना. दरम्यान पावसाळ्यात हळदीचा चहा हा मधुमेही रूग्णांसाठी वरदान ठरतो. हळदीच्या चहामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असून शरीरातील रक्तातील साखर कमी करण्यासाठी याचा फायदा मिळतो. नैसर्गिक गुणांनी युक्त असणाऱ्या हळदीच्या चहामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. प्रतिकारशक्तीसाठी उत्तम हळद ही अँटीसेप्टिक असून यामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा साठा असतो. आजारपणापासून दूर राहण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्तीचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक असा हळदीचा चहा तुम्ही रोज सकाळी पिऊन आजारांना दूर ठेऊ शकता. (वाचा – पायांवरून कळेल हृदयाची…
Read MoreWhile Having A Tea Avoid These 5 Mistakes It Cause Stomach Acid Reflux Gut Intestine Affected In Monsoon; पावसाळ्यात गरमागरम चहा पिताना या चुका करणं टाळा नाहीतर पोटात अॅसिड वाढून आतडे खराब होईल
( प्रगत भारत । pragatbharat.com) जास्त चहा पिणे सर्वात मोठी चूक तुम्ही करत असता ती म्हणजे खूप जास्त चहा पिणे. चहामध्ये टॅनिन असते जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराची लोह किंवा आयर्न शोषण्याची क्षमता कमी होते. यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन शरीरातील रक्त आटून जाते. चहामध्ये असलेले कॅफिन शरीरातील पाणी काढून टाकते. म्हणून एका दिवसात दोन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नये.(वाचा :- Fruits Bones: या 15 पदार्थांमुळे हाडांचा होतो भुगा, अंथरूणात खिळण्याआधी खा ही 5 फळं, लोखंडी रॉडसारखी होतील हाडं) मसालेदार चहा पिणे चहा बनवताना अनेक जण आले, लवंग, दालचिनी, वेलची,…
Read MoreHow To Keep Children Away From Diseases During Monsoons Easy Tips; पावसाळ्यात मुलांना आजारांपासून ठेवा असे दूर, या टिप्सचा करा अवलंब
( प्रगत भारत । pragatbharat.com) स्वच्छतेकडे द्या लक्ष पालकांनी चांगल्या स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा. लहान मुलांना स्वतःची स्वच्छता पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा मुलांनी उकळलेले पाणी पिणे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेळ करणे आवश्यक आहे, परंतु ते वापरण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करा. कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च प्रथिनयुक्त…
Read MoreWhy Should You Avoid Eating Onion And Garlic in Monsoon Know Ayurvedic Reason; पावसाळ्यात या कारणांमुळे मांसाहारासोबतच कांदा-लसूण खाणं टाळतात, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरने सांगितलेले कारण महत्वाचे
( प्रगत भारत । pragatbharat.com) यामुळे टाळतात कांदा-लसूण पावसाळ्यात हवामान ओले आणि दमट असते, ज्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात. कांदा आणि लसूण हे जड आणि तोडण्यास जड असतात. त्यामुळे अपचन, पोट फुगणे इत्यादी पचनसंस्थेचे प्रश्न उद्भवतात. पावसाळ्यात माती खूप मऊ आणि चिखलमय होते, ज्यामुळे भाजीपाला वाढणे आणि काढणी करणे कठीण होते. या काळात कांदा आणि लसूण दूषित होण्याची शक्यता असते. जे योग्य प्रकारे धुतले आणि स्वच्छ न केल्यास अन्नजन्य रोगांचा धोका वाढू शकतो. आयुर्वेद काय सांगते आयुर्वेद मानवी शरीराचा संदर्भ तीन दोषांनी बनलेला आहे. वात, पित्त…
Read MoreMadhuri Dixit Nene Share Recipe Of Kanda Bhaji And Health Benefits Of Onion In Marathi ; पावसाळ्यात कांदा भजी खायचीय पण हेल्थचं टेन्शन? माधुरी दीक्षितने दिली ऑईल फ्री कांदा भजीची रेसिपी
( प्रगत भारत । pragatbharat.com) माधुरीचा व्हिडीओ यात डीप फ्राय, शॅलो फ्राय, पॅनको, एअर फ्राय आणि बेक्ड अशा पाच प्रकारे कांदा भजी बनवले असून सोबत मस्त मसाला चहा बनवला आहे. माधुरीप्रमाणे तुम्ही देखील अशी कांदा भजीची रेसिपी ट्राय करू शकता. यामुळे तुमच्या हेल्थला कोणताही त्रास होणार नाही आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. चला तर मग माधुरीची ही कांदा भजी ट्राय करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात. कृती एका भांड्यात चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, आले आणि हिरवी मिरची घालून पीठ तयार करा. बॅटर तयार झाल्यावर त्यात…
Read MoreWater Health Benefits in Monsoon How Much water You should drink in rainy season; पावसाळ्यात किती ग्लास पाणी प्यावे? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं खरं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रत्येक हंगामात स्वतःला हायड्रेटेड ठेवा आपले शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा डिहायड्रेशनमुळे पेशी संकुचित होतात आणि योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. पेशींना त्यांचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी भरपूर पाणी लागते. प्रत्येक ऋतूमध्ये व्यक्तीने स्वतःला हायड्रेट ठेवले पाहिजे. पावसाळ्यात किती पाणी प्यावे? जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज आठ ग्लास पाणी प्यावे आवश्यक आहे. शिवाय, जर तुम्हाला कफ असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या पाणी शोषून घेता. जर तुम्ही वात प्रकृतीचे असाल तर तुम्हाला दिवसभर तहान लागणार…
Read MoreDrink Empty Stomach Morning Hot Water With Turmeric And Lemon In Monsoon 2023 For Weight Loss Fat Burn And Bossting Immunity Power; वेटलॉस चरबी जाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी या पावसाळ्यात रोज सकाळी गरम पाण्यात हळद व लिंबू मिक्स करून प्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) हळदीयुक्त गरम पाणी पिण्याचे फायदे गरम पाणी शरीरात उष्णता निर्माण करते जे चयापचय आणि शरीराच्या इतर सर्व कार्यांना कंट्रोल करते. हे चरबी कमी करण्यास, पोषक द्रव्ये शोषून घेण्यास, स्नायूंना आराम देण्यास आणि शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढविण्यास मदत करते. हे घटक शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी आणि पावसाळ्यात शरीरावर होणारा विषाणूजन्य हल्ला रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.(वाचा :- सावधान, या लोकांनी चुकूनही खाऊ नये Tomato, पचनशक्ती कायमची गमवाल, वात, पित्त, कफ वाढून पोटात होतील विषाचे गोळे) पावसाळ्यामध्ये लिंबूचे फायदे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध लिंबू…
Read More