( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhup Aarati: आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपायही करतात. वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून घराचे रक्षण करण्यासाठी दररोज घरांमध्ये परमेश्वराची पूजाअर्चा केली जाते. पूजेत धूप-दिवे लावले जातात. देवासमोर रोज अगरबत्ती लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात घरामध्ये धूप जाळण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. रोज धुपारत केल्याने घरात सुख-शांती नांदते आणि शनिदेवही प्रसन्न राहतात, असे मानले जाते. धुपाच्या धुरामुळे नकारात्मकता होते दूर ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये धूप लावल्याने घरातील…
Read More