( प्रगत भारत । pragatbharat.com) Coromandel Express Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोरमधील भीषण अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भातील तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शनिवारी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली. तसेच या प्रकरणातील कोणत्याही दोषींना सोडलं जाणार नाही, त्यांना कठोर शासन केलं जाईल असा शब्द पंतप्रधानांनी दिला. दरम्यान या अपघाताच्या वेळेस नेमकी सिग्लची आणि घटनास्थळावरील रेल्वे लाइनची स्थिती काय होती यासंदर्भातील माहिती देणाऱ्या रेल्वे ट्रॅफिक ट्रॅकिंगसंदर्भातील तपशील समोर आला आहे. ट्रॅकिंग सिस्टीमची चर्चा रेल्वे अधिकाऱ्यांकडून रेल्वेच्या वाहतुकीसंदर्भातील देखरेखीसाठी वापरल्या…
Read More