Garuda Purana Lord Vishnu Niti Must Do 5 Task to Save You Trouble And Spend Life Peacefully; संकटातून सुटका करतील गरुड पुराणातील ‘या’ 5 गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Lord Vishnu Niti in Marathi : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की, मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ जीवनात मिळते. म्हणून गरुड पुराण माणसाला चांगले कर्म करण्याची प्रेरणा देते. जेणेकरून माणूस सुखी जीवन जगू शकेल आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकेल. गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे, जे कलिकालमध्येही खूप महत्त्वाचे मानले जाते. जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरची अनेक माहिती गरुड पुराणात आढळते. यामध्ये भगवान विष्णूंनी सांगितले आहे की, व्यक्तीने नेहमी चांगले कर्म करावे, जेणेकरून त्याचे जीवन सुखी…

Read More

Chanakya Niti : बायका ‘या’ 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti :  सुखी वैवाहिक जीवनासाठी नवरा बायकोमध्ये प्रेमासोबत विश्वासही महत्त्वाचा आहे. नात्यामध्ये कटुता येऊ नये म्हणून नवरा बायकोने काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. एकमेकांना वेळ देणं, मदत करणं आणि प्रेम तर असतंच…पण त्याशिवाय एकमेकांपासून कधीही काही लपवू नयेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका नवऱ्याला त्यांच्या आयुष्यातील चार गोष्टी कधीही सांगत नाहीत. असं केल्यामुळे नात्यामध्ये तणाव येऊ शकतो. पण आचार्य चाणक्य यांच्यानुसार या गोष्टी त्यांनी न सांगणेच त्याच्या नातील मजबूत होण्याचे कारणं असतं. कुठल्या आहेत अशा गोष्टी जाणून घेऊयात. (Chanakya Niti A…

Read More

Chanakya Niti: ‘या’ तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti: आपल्या सर्वांचीच अशी मनोकामना असते की आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी यश मिळावं आणि आपण सतत यशस्वी व्हावं. परंतु अनेकांना काही केल्या यश मिळत नाही. त्यामुळे अशी माणसं ही सतत चिंतेत आणि नैराश्यातही असतात. त्यामुळे काय करावं हे त्यांना काही केल्या समजतच नाही. परंतु यश अपयश हे आपल्या हातात नसतं. परंतु योग्य दिशेनं मेहनत करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला चांगल्या सवयीही लावणं हे फार महत्त्वाचं असतं. लोकं याकडे फार दुर्लेक्ष करतात परंतु आपल्या आयुष्यातील वाईट सवयीही आपल्याला फार महागात पडतात.…

Read More

Women are automatically attracted to these habits of men says Chanakya Niti

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti About Men : सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाचं आयुष्य सुखी व्हावं यासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. या ग्रंथाच्या मदतीने तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली असून त्यामध्ये राजकारण, व्यवसाय आणि पैसा याविषयीचे ज्ञान अचूक देण्यात आलं आहे.  आचार्य चाणक्य हे महान विद्वान आणि मुत्सद्दी होते. आचार्य चाणक्य यांचे विचार अंगीकारून जीवनात यश मिळवता येते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्र या ग्रंथामध्ये आनंदी जीवन…

Read More

Chanakya Niti If husband asks for these special things wife should never refuse

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chankya Niti: आचार्य चाणक्य यांची नीतिशास्त्राची तत्त्वे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. सामान्य जीवनातील नातेसंबंधांवर चाणक्यचे विचार जर कोणी त्यांच्या जीवनात आत्मसात केले तर ती व्यक्ती चांगलं जीवन जगू शकते. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा, समाज, नातेसंबंध तसंच इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितलंय. अशा परिस्थितीत चाणक्याने पती-पत्नीच्या नात्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.  तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर तुम्ही चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या या तत्त्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वैवाहिक जीवनाबाबत चाणक्याच्या नीतिशास्त्राचा सिद्धांत अंमलात आणल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांमध्ये…

Read More

Chanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti On financial crisis: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्रासह जीवनाच्या विविध पैलूंवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवले. चाणक्याने आपल्या नीती ग्रंथात आर्थिक संकटावर भाष्य केलं आहे. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय. वायफळ खर्च चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीकडे धन आलं तर त्याला आवडत्या गोष्टींवर पैसा खर्च करायला आवडतो. प्रथम तो आपल्या दैनंदिन जीवनाला गरजेच्या गोष्टींवर खर्च करतो. तसेच तो…

Read More

Chanakya Niti Such women are never satisfied with anything their husband does They always fight

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti: लग्नानंतर पत्नीची पहिली जबाबदारी ही तिच्या पतीबाबत असते. महान नैतिकतावादी आचार्य चाणक्य यांनीही मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी वैवाहिक जीवनांसंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या ग्रथांमध्ये सुखी जीवन जगण्याचा एक मार्ह सांगितला आहे.  चाणक्य नीति व्यवसाय, वैवाहिक जीवन, पैसा आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींची माहिती देते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती ग्रथांमध्ये अशा महिलांबद्दल सांगितलंय, ज्या आपल्या पतीपासून कधीच संतुष्ट नसतात. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अशा महिलांबद्दल सांगणार आहोत ज्या पतीबद्दल समाधानी दिसत नाहीत. जर स्त्रियांना शांत…

Read More

Why do men get intimate with another woman despite being a wife Information given in Chanakya niti

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti : सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. माणसाच्या सुखी जीवनासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिलीये. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, समाज तसेच अनेक विषयांवर नियम दिले आहेत.  चाणक्य नीतीनुसार, हे सर्व नियम सध्याच्या काळाशीही संबंधित आहेत. ज्यामध्ये हे देखील सांगण्यात आलंय की, पुरुषाचा आपल्या पत्नीवरून भ्रमनिरास का होतो आणि तो दुसऱ्या स्त्रीकडे का संमोहित होतो. लग्नानंतर स्त्री-पुरुषाला इतर कोणाबद्दल आकर्षण असणं हे सामान्य…

Read More

Chanakya Niti for Women Keep distance from such women can ruin any man

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti for Women : सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. माणसाच्या सुखी जीवनासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आचार्य चाणक्य यांचे राजकारण, व्यवसाय आणि पैसा याविषयीचे ज्ञान इतके अचूक आहे. त्याचं हे ज्ञान आजच्या युगातही उपयुक्त आहे. चाणक्यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये व्यावहारिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. या गोष्टींमध्ये स्त्री-पुरुषांमधील कमतरता आणि चांगुलपणाही यांच्याबाबत चाणक्यांनी सांगितलं आहे. चाणक्य नीती सांगते की, व्यक्तीने कोणत्या परिस्थितीत कसं…

Read More

Chankaya Niti gave 5 Best Tips for Better Health which can Control Weight and Major Body Issues; निरोगी आणि सुदृढ आरोग्यकरता फॉलो करा चाणक्य नीतिमध्ये या ५ गोष्टी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​जेवताना पाणी कधी प्यावे अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।। म्हणजेच अन्न पचत नसताना प्यालेले पाणी हे औषधासारखे आहे. अन्न पचल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. जेवणाच्या दरम्यान फार कमी पाणी पिणे हे अमृत मानले जाते. दुसरीकडे, जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे. त्यामुळे जेवून झाल्यावर निवांत बसून अर्ध्या तासाने पाणी प्या. ​मांसाहार शरीरासाठी घातक चूर्ण दश गुणो अन्न ते, ता दश गुण पय जान।पय से अठगुण मांस ते तेहि दशगुण घृत मान॥ मांस हे पेयापेक्षा…

Read More