[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुडौल शरीरासाठी हल्ली प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. कामाचं प्रेशर आणि शरीराकडे केलं जाणार दुर्लक्ष यामुळे वजनाचा काटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असा अनेकांचा अनुभव आहे. असं असताना नैसर्गिक पद्धतीने शरीर कसं बारीक आणि सुदृढ करायचं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण असं करत असताना श्री श्री रविशंकर आपल्याला मदत करतात. व्यायाम, जिभेवर ताबा आणि उत्तम आहार ही वजन कमी करण्याची तीन मुलमंत्र आहेत. श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेल्या या ८ टिप्सने तुमच्या शरीरावर असलेली अतिरिक्त चरबी कमी झालीच म्हणून समजा. यासोबत शारीरिक आणि मानसिक शांतता तुम्हाला लाभणार आहे. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]
श्री श्री रविशंकर यांच्याकडून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याच्या ८ टिप्स, पोट-मांड्यांवरून ओळखणारी चरबी होईल सपाट
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/1692773302_maharashtra-times.jpg)