प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांचा मोठा इशारा: ‘वाईटासाठी तयार राहा’; ऊर्जा संकट आणि अर्थव्यवस्थेबाबत सरकारला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशातील वित्तीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत …

2
5
9
10

The Reporter Newsletter

Expert picks and exclusive deals, in your inbox.

Thank you for subscribing to the newsletter.

Oops. Something went wrong. Please try again later.

Stay Connected

मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

(pragatbharat.com)-भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस नसून, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहिला आहे. स्वातंत्र्य मिळाले; पण हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर संस्थानांच्या भारतात विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी हैदराबाद स्वतंत्र अस्तित्वात ठेवण्याची भूमिका घेतली. भारत सरकार आणि हैदराबाद संस्थान यांच्यात वाटाघाटी सुरू राहिल्या. काही काळासाठी स्थिती कायम ठेवण्याचा करार अर्थात ‘जैसे थे’ करार (Standstill Agreement) करण्यात आला. मात्र संस्थानातील राजकीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत गेली. गावागावांत रजाकारांविरुद्धचा संघर्ष वाढत गेला. हैदराबाद संस्थानातील जनतेमध्ये नागरी हक्क, जबाबदार शासन आणि भारतीय संघात सहभागी होण्याची मागणी अधिक तीव्र होत होती. या लोकचळवळीला हैदराबाद स्टेट काँग्रेस, महाराष्ट्र परिषद तसेच विविध सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी दिशा दिली. मराठवाड्यात जागृतीची बीजे मराठवाड्यातील मुक्तिसंग्राम अचानक सुरू झालेला नव्हता. त्यामागे अनेक वर्षांची सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जागृती होती. राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी शाळा, वाचनालये आणि सामाजिक संस्था कार्यरत होत्या. परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भुवन विद्यालय, हिप्परगा येथील शारदा मंदिर, अंबाजोगाईचे योगेश्वरी विद्यालय, उदगीरचे श्यामलाल विद्यालय, लातूरमधील ज्युबिली विद्यालय, बीडचे चंपावती विद्यालय, नांदेडचे प्रतिभा निकेतन आदी संस्थांनी राष्ट्रीय जागृतीच्या कार्याला हातभार लावला. या कार्याला स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा लाभली. १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेने या चळवळीला संघटित राजकीय स्वरूप …

Watch Now

डॉ. पी डी पाटील यांना "शिक्षण  महर्षी" पुरस्कार प्रदान..
डॉ. पी डी पाटील यांना "शिक्षण महर्षी" पुरस्कार प्रदान..
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महानगपालिका आयुक्तपदाचा पदभार..
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महानगपालिका आयुक्तपदाचा पदभार..
पिं.-चिं.महापौरपदी भारतीय जनता पार्टीचे रवि लांडगे  तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड
पिं.-चिं.महापौरपदी भारतीय जनता पार्टीचे रवि लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड
पिंपरी चिंचवड मनपाच्या विधी समिती सभापती पदी सौ सुजाता निलेश बोराटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार...
पिंपरी चिंचवड मनपाच्या विधी समिती सभापती पदी सौ सुजाता निलेश बोराटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार...

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १६ :(pragatbharat.com) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानातून’ …

tech

Science

Listen Now

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अनुभवी आणि कर्तबगार अधिकाऱ्याची साथ हवीच – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे…

पिंपरी-चिंचवड (दि. १९ ऑगस्ट २०२६/pragatbharat.com) :- ” पिंपरी-चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय वेगाने प्रगती करणारे शहर आहे. या शहराचा विस्तार आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पाहता, आपल्या महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागावर फार मोठी जबाबदारी असते. रस्ते, पाणी, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये कोणतीही तडजोड चालत नाही. मनोज सेठीया यांच्यासारखा दांडगा तांत्रिक अनुभव असलेला आणि …

मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

(pragatbharat.com)-भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस नसून, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून …

पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग भवन, बस डेपो, महिला वसतिगृह, स्वच्छता व इतर नागरी सुविधांशी संबंधित निर्णय

_- स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची मंजुरी_ पिंपरी,(PRAGATBHARAT.COM) दिनांक १६ सप्टेंबर २०२६: मा. स्थायी समितीची साप्ताहिक सभेत शहराच्या विकासाशी निगडित तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करून स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती …

थॉमस अल्वा एडिसन आणि पहिली इलेक्ट्रिक रेल्वे: आजच्याच दिवशी झाली होती विजेवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी चाचणी

न्यु जर्सी (pragatbharat.com) : जगाला प्रकाश देणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावर अनेक महान शोध नोंदवले गेले आहेत. मात्र, आजचा दिवस म्हणजेच १३ मे १८८० हा दिवस दळणवळणाच्या इतिहासात क्रांती घडवणारा ठरला. आजच्या दिवशी एडिसन यांनी विजेवर चालणाऱ्या पहिल्या रेल्वेची (Electric Railway) यशस्वी चाचणी घेऊन जगाला भविष्यातील वेगवान प्रवासाची झलक दाखवली होती. मेन्लो पार्क येथील …

Enjoy Unlimited Digital Access

Read trusted, award-winning journalism. Just $2 for 6 months.

Already a subscriber?