[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Aaditya Thackeray:भाजपनं महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची राखरांगोळी केली,आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
भाजपनं महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची राखरांगोळी केली, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली. एबीपी माझाच्या माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
[ad_2]