डाळींचे भाव कडाडले! 'हे' आहेत नवे दर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असतांना महागाई कमी होण्याऐवजी वाढतांना दिसत आहे. जेवणात महत्वाचा घटक असणाऱ्या डाळींच्या किमितीत मोठी वाढ झाली आहे. तूळडाळ 15 तर मुगडाळ 10 रुपयांनी महाग झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून या दोन्ही डाळी गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात महागाई वाढत आहे. ही महागाई कमी होण्याचे नाव घेईना. डाळी या सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणातील महत्वाचा घटक आहे. या डाळीचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढते आहे. तूळडाळीचे दर 100 पार गेले आहे. त्या पाठोपाठ आता मुगडाळ आणि चणाडाळ देखील महाग…

Read More

महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ठाण्यात अधिक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) 2004 आणि 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी मतदारांची वेगळी नोंद नव्हती. 2014 च्या निवडणुकीदरम्यान प्रथमच तृतीयपंथी मतदारांचे वर्गीकरण पुरुष मतदारांसह, महिला मतदारांसह तृतीय पक्ष म्हणून करण्यात आले. 2019 च्या तुलनेत आता तृतीयपंथी मतदारांची संख्या दुपटीने वाढली असून ठाण्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. 2014 मध्ये, 918 मतदारांची तृतीयपंथी मतदारांमध्ये नोंदणी झाली होती. 2019 मध्ये ही संख्या वाढून 2,086 झाली आहे. 4 एप्रिल 2023 पर्यंत राज्यात तृतीयपंथी मतदारांची एकूण संख्या 5 हजार 617 आहे. राज्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार ठाण्यात आहेत. ठाण्यात एकूण 1 हजार…

Read More

मुंबईहून 92 अधिक उन्हाळी विशेष ट्रेन धावणार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने (CR) अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः  सीएसएमटी-बनारस साप्ताहिक विशेष (10 सहली)  01137 साप्ताहिक विशेष गाडी 21.04.2024 ते 19.05.2024 पर्यंत दर रविवारी 14.30 वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी 20.00 वाजता बनारसला पोहोचेल. (5 ट्रिप) 01138 साप्ताहिक विशेष गाडी 22.04.2024 ते 20.05.2024 पर्यंत दर सोमवारी 23.00 वाजता बनारसहून निघेल आणि CSMT मुंबईला तिसऱ्या दिवशी 04.10 वाजता पोहोचेल. (5 ट्रिप) थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर,…

Read More

म्हाडाच्या पंचतारांकित घरांसाठी लवकरच लॉटरी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबईत परवडणाऱ्या किमतीत आणि सर्व सुविधांसह घर मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईकरांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणाऱ्या महाडाच्या माध्यमातून मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील पंचतारांकित इमारतीतील घरांची विक्री लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. गोरेगाव पश्चिमेकडील डोंगराळ भागात माढामार्गे पहिल्या पंचतारांकित 39 मजली निवासी इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून या ठिकाणी रहिवाशांना सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या इमारतीत जलतरण तलाव, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, जिम, आऊटडोअर सुविधा अशा सर्व सुविधा म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या…

Read More

सावध रहा! मुंबईच्या तापमानात आणखी वाढ होणार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या 45 दिवसांत 77 जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत. दरम्यान, मुंबईतही उष्मा वाढणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते सोमवारपासून कमाल तापमानात वाढ होणार असून, पारा 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दिवसाचे तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच राहिल्याने समुद्राची झुळूक लवकर सुरू झाल्यामुळे सोमवारपासून हे समीकरण बदलणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. महानगरात उष्णता वाढणार आहे. हवामान तज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, सध्या अरबी समुद्रातून शहराच्या दिशेने येणारे वारे दिवसा लवकर मावळत आहेत,…

Read More

Mumbai local train passenger in virar-churchgate ac local bit the hand of a female tc

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) विरार लोकलमध्ये (Virar Local) फुकट प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला टिसीने पकडले. त्यानंतर प्रवाशाने महिला टीसीच्या हाताला चावा घेतला.   विना तिकीट एसी लोकलचा प्रवास करणाऱ्या एका महिलेने टीसीने तिकिट विचारल्यानंतर टीसीचा चावा घेऊन पळ काढला आहे. चर्चगेट विरार ट्रेनमध्ये गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. अथीरा सुरेंद्रनाथ केपी (२६) या महिला टीसी गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये तिकिट तपासण्याचे काम करत होत्या. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या बोरीवली रेल्वे स्थानकातून विरार स्लो ट्रेन मध्ये त्या चढल्या आणि प्रवाशांचे तिकिट तपासू लागल्या.  यावेळी आरती सुखदेव सिंग…

Read More

Mumbai bmc prepares to connect coastal road with worli-bandra sea link | कोस्टल रोड

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई महापालिका कोस्टल रोडला (Coastal Road) वांद्रे वरळी सी लिंकसोबत जोडण्यासाठी 16 किंवा 17 एप्रिल रोजी 120 मीटरपर्यंत गर्डर लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळं कोस्टल रोड प्रकल्पाच्या उत्तरेकडील बाजूने वांद्रे-वरळी (Bandra- Worli Sea Link) सी लिंक जोडला जाणार आहे.  कोस्टल रोडचे उपमुख्य अभियंता एम.एम. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 मीटर, 44 मीटर आणि 60 मीटरचे तीन गर्डर याआधीच पुलाच्या बांधणीसाठी लाँच करण्यात आले आहेत. 12 एप्रिल रोजी न्हावा गावाच्या जेट्टीवर 120 मीटरच्या बो स्ट्रिंग पुलाची कमान बार्जमध्ये लोड करण्यात येईल. त्यानंतर वरळीच्या दिशेने ही बार्ज…

Read More

Mumbai coastal road after seawater enters pedestrian underpass, cracks develop on road near tunnel

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कोस्टल रोड (Coastal Road) हा मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे.  पण अवघ्या महिनाभरातच कोस्टल रोडची धोकादायक अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोस्टल रोडला कनेक्ट असलेल्या भुयारी मार्गात अर्थात अंडरपासमध्ये लाटांचे पाणी शिरले होते. यामुळे हा भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यानंतर आता  कोस्टल रोडला तडे गेले असल्याचेही फोटो व्हायरल होत आहेत.    मुंबई महापालिकेने तब्बल 14 हजार कोटी रूपये खर्चून कोस्टल रोड बांधला. अवघ्या एक महिन्यांपूर्वी उट्घाटन केलेल्या कोस्टल रोडच्या काँक्रीट रोडवर भेगा पडल्या आहेत. मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या…

Read More

मोठी बातमी, सलमान खानच्या वांद्रेतील घराबाहेर गोळीबार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करण्यात आली आहे. सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. येथे 2 अज्ञातांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.  लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारण्याची धमकी दिली होती. बिष्णोई गॅंगकडून त्याला वेळोवेळी धमकी देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानसोबत नेहमी पोलिस आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा असतो. पोलिसांकडून 2 अज्ञातांचा शोध घेतला जातोय. सलमानच्या घराजवळीस सीसीटीव्ही तपासले जात आहेत. 2 अज्ञात हेल्मेट घालून दुचाकीवर…

Read More

पुण्यात सर्वाधिक मतदारांची नोंद

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांवर सुमारे 9.5 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे जिल्हा मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात आघाडीवर असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदार पुण्यात एकूण 82 लाख 82 हजार 363 मतदार आहेत. मुंबई उपनगरात एकूण 73 लाख 56 हजार 596 मतदार आहेत. ठाण्यात एकूण मतदारांची संख्या 65 लाख 79 हजार 588, नाशिक जिल्ह्यात एकूण 48 लाख 08 हजार 499 मतदार…

Read More