मुंबई: IPL मुळे बेस्टलाची 80 लाख रुपयांची कमाई

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आयपीएल सामन्यांमुळे बेस्टच्या तिजोरीत भर पडली आहे. वानखेडे स्टेडियमवर मुलांना आणण्यासाठी बेस्टच्या 500 बसेसचा वापर करण्यात येत आहे. बेस्टला त्यातून 60 ते 80 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. 22 मार्चपासून देशभरात आयपीएल क्रिकेटचे सामने सुरू झाले आहेत. त्यातील काही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरही खेळवले जात आहेत. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगळुरू सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर मोठ्या संख्येने मुले सामने पाहण्यासाठी आली होती. शिक्षण संस्थेतील या मुलांना वानखेडे स्टेडियमवर आणण्याची जबाबदारी बेस्टने घेतली. सुमारे 18 हजार मुलांना आणण्यासाठी बेस्टच्या 500 बसेस आरक्षित करण्यात आल्या…

Read More

Mumbai Local : हार्बर मार्गानं लवकरच गाठा बोरिवली!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत होणार आहे. त्यामुळे लवकरच हार्बर मार्गावरुन आता बोरिवलीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. हार्बर मार्गावर अंधेरी आणि त्यानंतर गोरेगावपर्यंत गाड्या चालवल्यानंतर हार्बरचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडून MUTP-3A अंतर्गत हे काम केले जाणार आहे. सध्या हार्बर मार्गावर सीएमटी ते पनवेल, सीएमटी ते अंधेरी आणि गोरेगाव दरम्यान लोकल धावतात.  एप्रिल, 2023 ते मार्च, 2024  य आर्थिक वर्ष पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान प्रवासी संख्येत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हार्बरच्या विस्ताराला गती देण्यासाठी गोरेगाव…

Read More

हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आयपीएलचे सामने सुरू असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव पांड्यावर फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता वैभवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला बुधवारी क्रिकेटपटू आणि त्याच्या भावाची व्यवसायात फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हार्दिकचा सावत्र भाऊ वैभव पंड्या (37) याने…

Read More

आता पावसाळ्यातही मुंबई लोकलचा प्रवास होणार सुरळीत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळं रेल्वे सेवा ठप्प होते. त्यामुळं लोकलचे वेळापत्रक बिघडते. यावरच तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे.  मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याणपर्यंत रेल्वे रुळालगत असलेल्या भिंतींवर आणखी एक सुरक्षेसाठी कपाउंड लावण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन जवळपासच्या भागात राहणारे लोक रेल्वे रूळांवर कचरा फेकणार नाहीत.  रेल्वे रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी याआधी अशा प्रकारची भिंत विक्रोळी स्थानकात लावण्यात आली होती. या प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने टफन्ड मॉल्डिंग कंपोसाइट (TMC) संपूर्ण मार्गावर लावण्याचा निर्णय घेतला…

Read More

घडाळ्यासारखे परिधान करा मेट्रोचे तिकिट!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्गावरुन 4 लाख प्रवाशांना लवकरच तिकीटाच नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने नवीन प्रकारच्या तिकीट प्रणालीचे उद्घाटन केले आहे. मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीटाची गरज पडणार नाही. तसेच मोबाईलवरुन क्यूआर कोड स्कॅनची गरज देखील पडणार नाही. कारण मुंबई मेट्रो 1 ने नवीन तिकीट पर्याय म्हणून टॅपटॅप रिस्टबॅंड सादर केला. ज्यामुळे प्रवाशांना विनाअडथळा प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल.  टॅपटॅप रिस्टबॅंड स्कॅन करुन मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. …

Read More

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या कामासाठी विद्यार्थ्यांची नियुक्ती

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) निवडणुकीच्या कामासाठी विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आता मतदान केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मदत करण्यासाठी एनएसएस, एनसीसी, स्काऊट, आरएसपी आणि इतर इच्छुक विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक निरीक्षक कार्यालयाने मुंबईतील सर्व मान्यताप्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना आणि मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मतदारांना मदत करण्यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे आणि संबंधित विषयाच्या शिक्षकांची नावे सादर करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयाने…

Read More

राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, पाडवा मेळाव्यात मोठी घोषणा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) “माझी महाराष्ट्रातील अपेक्ष आहे की, जनतेकडून व्याभिचाराला राज मान्यता मिळू नये. तस झालं तर पुढचे दिवस भीषण आहेत. वाटाघाटी सुरू  होत्या तेव्हा मी यांना सांगितलं मला विधानपरिषदही नको आणि राज्यसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे. असं मी जाहीर करतो, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो. तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील.…

Read More

बीएमसी पावसाळ्यापूर्वी 1 लाखाहून अधिक झाडांची छाटणी करणार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) यंदाच्या वार्षिक प्री-मॉन्सून मोहिमेचा एक भाग म्हणून, BMC ने 7 जूनपूर्वी 1.11 लाख झाडांची छाटणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पालिकेने आतापर्यंत 12,467 झाडांची छाटणी केली आहे. नागरी संस्थेने सांगितले की त्यांनी 1,855 खाजगी आणि सरकारी परिसरांना नोटीस बजावल्या आहेत आणि त्यांना उंच झाडे तोडण्याचे निर्देश दिले आहेत. जोराचा वारा आणि मुसळधार पावसामुळे, कमकुवत झाडे अनेकदा पडतात आणि त्यांची पडणे प्राणघातक ठरते, कारण पावसाळ्यात अनेक मृत्यू आणि जखमी झाल्याच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी, पालिका शहरातील धोकादायक आणि मृत झाडे ओळखते आणि पावसाळा सुरू…

Read More

ठाणे लोकसभेची जागा भाजप राखणार?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील जागावाटप अद्यापही पूर्ण झालेले नाही. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे ठाणे लोकसभा जागेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. कल्याण लोकसभेची जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यानंतर भाजप ठाणे लोकसभेची जागा राखू शकेल, असे मानले जात आहे. गुढीपाडव्यापर्यंत उपाय निघेल ठाणे मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल हे गुढीपाडव्यालाच ठरेल, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. महायुतीतील…

Read More

दहिसर : विवाहितेची आत्महत्या, पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दहिसर येथे एका 18 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून महिलेचा पती व सासू यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, कौटुंबिक हिंसाचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याचे दागिने आणि मोटारसायकलसाठी झालेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ज्योती वडारी (18) असे मृत महिलेचे नाव असून तिने गुरुवारी दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा परिसरात राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी ज्योतीचे वडील मनोज…

Read More