[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>मुंबई : </strong>मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या पाच महिन्यांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी ते आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत अहोरात्र लढा दिलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (27 जानेवारी) वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जीआर (शासकीय अध्यादेश) सुपूर्द केला. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची गळाभेट घेत पाठ थोपटली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.</p>
[ad_2]
Manoj Jarange Eknath Shinde : खांद्यावर हात ठेवत एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंच्या कानात काय सांगितलं?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/acec78e10daa88dfaf94e3bd937a4c1a1706336545031261_original.jpg)