( प्रगत भारत । pragatbharat.com) Navpancham Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठरलेल्या वेळी ग्रह त्याची राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. यावेळी प्रत्येक ग्रहाचा कालावधी वेगळा असतो. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो. या राशी बदलाचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी ग्रहांचा राजा सूर्यदेव गुरु धनु राशीमध्ये स्थित आहे. देवांचा गुरु, बृहस्पति, त्याच्या स्वतःच्या राशीत, मेष राशीत मार्गी स्थितीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि गुरु त्रिकोण अवस्थेत असल्यामुळे ‘नवपंचम राजयोग’ तयार होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर घडला आहे. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. जाणून…
Read More