( प्रगत भारत । pragatbharat.com) INDIA VS BHARAT : देशात सध्या भारत नावावरुन महाभारत सुरु आहे. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. स्वतंत्र्याच्या 76 वर्षांनंतर देशात ‘इंडिया’ वरुन चर्चा सुरु झाली आहे. इंडिया की भारत याचे पडसाद आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पण भारतीयांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे इंडिया नाव हटवल्यावर कोणत्या गोष्टी बदलणार? अनेक संस्था, ऐतिहासिक ठिकाणं यांच्या नावापुढे इंडिया नाव जोडलं गेलं आहे त्यातही बदल होणार का?…
Read More