( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadra Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतात. यावेळी ग्रहांच्या या राशीबदलामुळे अनेकदा शुभ योग तयार होतात. येत्या काळात बुध ग्रह तब्बल एका वर्षानंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. बुध ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे भद्र राजयोग तयार होईल. कुंडलीत बुध ग्रह स्वत:च्या राशीत किंवा उत्तम राशीत असताना भद्रा राजयोग तयार होतो. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा योग फायदेशीर मानला जातोय. या योगाच्या प्रभावामुळे 3 राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. जाणून घेऊया भद्र राजयोग…
Read More