[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Jalna : जालन्याच्या अंबड शहरातील संचारबंदी मध्यरात्री 12 वाजल्यापासून शिथिल जालना जिल्ह्याच्या अंबड शहरातील संचारबंदी शिथिल करण्यात आलीय. मध्यरात्री १२ वाजता ही जमावबंदी अंबड शहरापुरती शिथिल केली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान अंबड शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात ही संचारबंदी कायम असणार आहे.
[ad_2]