[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बारामती, पुणे : देशाच्या तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता सरकारनेदेखील या तरुणांना रोजगार मिळवून देण्यात लक्ष दिल्यानं त्याचे आभार मानतो. आजच्या तरुण पिढीला रोजगार देण्याची गरज आहे, त्यासाठी राजकारण सोडून सगळ्यांनी एकत्र यावं, असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. बारामतीत नमो रोजगार मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते.
अधिक पाहा..
[ad_2]