[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यात आजपासून पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. मराठवाड्यात पारा ३ ते ५ अंश वाढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे पारा ४० अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे.. तर कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढू शकतो.. या काळात उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकतं..एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय. तर दुसरीकडे पुण्यासह मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आलाय. </p>
[ad_2]
Maharashtra Heat Wave : राज्यात आजपासून पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज : ABP Majha
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/04/6a121a459096c7652e6f21732318142c1713150955829327_original.jpg)