[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kishor Tiwari on PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याला ठाकरे गटाचा विरोध पंतप्रधान मोदींनी २०१४ आणि २०१९मध्ये शेतकरी आणि बचत गटाच्या महिलांना दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही असा आरोप ठाकरे गटाने केलाय.. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आता महिलांनी आणि शेतकऱ्यांनीच जाब विचारावा असं मत ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केलंय… </p>
[ad_2]
Kishor Tiwari on PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याला ठाकरे गटाचा विरोध
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/8976f5eac085510cb058e0d3ec8c6a791709091548407719_original.jpg)