[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sharad Pawar on BJP : शेतकऱ्यांवर ही वेळ आणणाऱ्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही – शरद पवार पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा बदलली नाही. पण आज महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोललं जातंय. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते. शरद पवारांची भाजपवर टीका.
[ad_2]