[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यातल्या मराठा आरक्षणाचा तिढा सुटता सुटत नाहीय… एकीकडे सरकारला मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागणीवर तोडगा काढणं कठीण झालंय.. तर दुसरीकडे ठोस कारवाईशिवाय आंदोलक आंदोलनाच्या मागणीवरून मागे हटायला तयार नाहीत.. पण जर मनोज जरांगेंची मागणी पूर्ण करायची असेल तर सरकारला थेट पानिपतचं तिसरं युद्ध आणि निजामाचा इतिहास धुंडाळावा लागेल…</p>
[ad_2]
Manoj Jarange Ultimatum : मनोज जरांगेंचा सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम,बहुतांश मंत्री जरांगेंची भेटणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/bcc074e17e7600789a8f606e8c503b331693849604344541_original.jpg)