[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांबद्दल मोठा दावा केला आहे. ८ जून २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. ही भेट घेतल्यापासून ठाकरेंच्या मनात भाजपसोबत सरकार बनवण्याचे विचार येत होते, असं आम्हाला संजय राऊतांनी सांगितलं, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. हे सगळं मी इतके दिवस बोललो नाही, पण संजय राऊत ज्याप्रकारे अजितदादांवर वारंवार टीका करतात, त्यामुळे मला हे सांगणं भाग आहे असंही तटकरे म्हणाले. </p>
[ad_2]
Sunil Tatkare On Uddhav Thackeray :ठाकरेंच्या मनात भाजपसोबत सरकार बनवण्याचे विचार येत होते
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/bc8b13e98d89831923162e57c5f887491697130872983308_original.jpg)