[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाज आणि सरकार आमनेसामने उभे ठाकलेत…आज उपोषणाला बसण्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्याशी, राज्य सरकारचे ट्रबलशूटर मानले जाणारे मंत्री गिरीश महाजनांंनी फोनवरून संपर्क साधला.. उपोषण न करण्याची विनंती केली.. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले… तसंच मराठ्यांवरील गुन्हे कधी मागे घेणार? असाही सवाल करत.. आतापर्यंत तेही झालं नाही आणि तुम्ही आरक्षण काय देणार? असा प्रतिसवाल महाजनांंना विचारला … हे सगळं माध्यमांच्या कॅमेरासमोर झालं </p>
[ad_2]