[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनोज जरांगेंवरून संजय राऊतांवर गंभीर आरोप केला आहे. जरांगेंचं बरं-वाईट व्हावं हीच सरकारची इच्छा आहे, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे. या आरोपांना उदय सामंत आणि नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.</p>
<p> </p>
<p> </p>
[ad_2]
Manoj Jarange Maratha Reservation : जरांगेंचं उपोषण सरकारवर दूषण; सत्ताधारी विरोधक आमनेसामने
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/11/3b048f3c51e56757b2809650185c8d8d169902683650590_original.jpg)