[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काही जण म्हणतात मुंबई महाराष्ट्र पासून घेऊन जातील पण असेच काहीच होणार नाही उद्धव ठाकरे यांच्यासमोर शरद पवार यांचे वक्तव्य. काही जण येथील उद्योग दुसऱ्या राज्यात घेउन जाण्याचा प्रयत्न केला हे मात्र खर आहे</p>
[ad_2]
Sharad Pawar : काही जण म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून घेऊन जातील पण असेच काहीच होणार नाही!
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/11/41904cc2ac4fdc48abb3cad7628853f61699292951636308_original.jpg)