[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>24 डिसेंबरपर्यंत आरक्षण शंभर टक्के मिळेल. मात्र नाही मिळालं तर सर्व क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र राहा असं आवाहन जरांगे पाटलांनी दिलंय. तर २४ डिसेंबरची डेडलाईन गांभीर्याने घेतली नाही तर राज्याची बेअब्रू होईल अशी टीका खासदार राऊतांनी केली. आतर जरांगे आणि सरकारला राज्याला शांतीच्या मार्गावर न्यायचं आहे की क्रांतीच्या मार्गावर असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.</p>
[ad_2]
Manoj Jarange : 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर एकत्र राहा, जरांगेंचं आवाहन
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/11/87aba29d3101a4afe6d14c29a961f9a71699521177474261_original.jpg)