[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जालना: राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन जर मराठ्यांशी दगाफकटा केला तर सुट्टी देणार नाही असं थेट आव्हान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिलं. गेल्या 70 वर्षांपासून आम्ही कष्ट करतोय आणि त्यांच्यावर अन्याय केला जातोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा असा इशाराही त्यांनी दिला. जालन्यातील भव्य सभेत मनोज जरांगे बोलत होते.
[ad_2]