Nana Patole : भाजप सरकार राज्य पेटवण्याचं काम करतेय, ती त्यांची नीती ABP MAJHA

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनोज जरांगे हे 26 जानेवारीनंतर मुंबईच्या दिशेनं कूच करमारेत. त्यांच्या याच आंदोलनासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. हे सरकार जाणीवपूर्वक पेटवण्याचं काम करतंय. तसंच ही भाजपची नीती आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिलीय.&nbsp;<br />नेमकं काय म्हणालेत पटोले पाहुयात.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts