[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Radhakrishna Vikhe Patil : उद्या निवडणुका झाल्या तरी महायुतीचे सरकार येणार-विखे पाटील<br />राज्यातील सरकार लोकांच्या विश्वासपात्र ठरतय.उद्या निवडणुका झाल्या तरी महायुतीचे सरकार येणार. असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. तसंच राम मंदिराच्या आमंत्रणाची वाट का पाहता ? असा सवालही उद्धव ठाकरेंना विखे पाटील यांनी विचारलाय. नेमकं काय म्हणालेत विखे पाटील पाहुयात.</p>
[ad_2]