[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>१९६२ साली चीनविरुद्धचं युद्ध आपण जिंकलो होतो असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय…<br />पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज समारोप झाला… या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या..<br />हिमालयाच्या मदतीला सह्याद्री नेहमीच धावला आहे.. १९६२ साली चीनविरुद्धच्या युद्धावेळीही यशवंतराव चव्हाणांनी केंद्रात संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर चीनविरुद्धचं युद्ध आपण जिंकलं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात… </p>
[ad_2]
Supriya Sule : यशवंतरावांनी मंत्रिपद स्वीकारल्याने 1962 साली चीनविरुद्धचं युद्ध भारताने जिकंलं होतं
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/621c8bd5eb35a65db97be6abf230768a1703951110029541_original.jpg)