Uddhav Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना पकडून आणलं असतं; मात्र नासके आंबे जाऊ द्यायचे होते

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Uddhav Thackeray on Eknath Shinde : मिंधेंना पकडून आणलं असतं; मात्र नासके आंबे जाऊ द्यायचे होते उद्धव ठाकरे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते..कणकवलीत आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडली..यावेळी शिवसेना पक्षफुटीवरुन उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधलाय… पक्ष फोडतायत मला माहित होते. ठरवलं असतं तर मिंधेंना पकडून आणलं असते,..पण नासके आंबे फेकून द्यायचे होते त्यामुळे काहीच बोललो नाही.. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.. तर घराणेशाहीवरुन नारायण राणेंवरही टीका केली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts