[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs AUS U19 WC Final : गेल्यावर्षी कॅप्टन रोहितच्या टीमला वरिष्ठ ऑस्ट्रेलिया टीमने फायनलमध्ये दणका दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच ज्युनिअर ऑस्ट्रेलियन टीमने टीम इंडियाला मीठ चोळले आहे. 254 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाचा डाव174 धावांमध्ये गुंडाळला गेला. बिअर्डमॅन आणि मॅकमिलनने प्रत्येकी तीन विकेट घेत टीम इंडियाची फळी कापून काढली. सलामीवीर आदर्श सिंहने केलेल्या 47 धावा सर्वाधिक ठरल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या मुरूगन अभिषेकने 42 धावांची खेळी करून काही काळ संघर्ष केला, पण अपेक्षित साथ मिळाली नाही. टीम इंडियाचे सहा फलंदाज शंभरीच्या आत बाद झाल्याने पराभव निश्चित झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
[ad_2]