मृत्यूतांडव! अक्षय कुमारच्या ‘मिशन रजनीगंज’च्या कथेची पुनरावृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raniganj Accident : बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाण कोसळल्याने तीन ठार तर डझनहून अधिक जण अडकल्याची माहिती समोरे येते आहे. येथील परिस्थिती पुन्हा एकदा इतिहासातील त्या घटनेची पुन्हा आपल्याला आठवण करून देते. सध्या यामुळे पुन्हा एकदा चर्चांनाही उधाण आलं आहे. कोळसा खाणीत काम करणं काही सोप्पं नाही. त्यातून अशावेळी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते. परंतु सध्या आपण जे पाहत आहोत त्यामुळे पुन्हा एकदा ही भयकंर स्थिती उद्धभवली आहे.  राणीगंज येथील घटनांच्या दु:खद आठवणी असताना आता येथील खाण समुदायाला एक मोठा धक्का बसला आहे.…

Read More