( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे, त्याचप्रमाणे राज्यांप्रमाणे तिथल्या खाण्याची चवही बदलत जाते. त्या त्या राज्यात उपलब्ध असलेले मसाले, भाज्या आणि फळ्यांचा वापरानुसार तिथले पदार्थ बदलतात. पण काही पदार्थ असे असतात जे प्रत्येक संपूर्ण देशभरात आवडीने खाले जातात. यापैकीच दोन पदार्थ म्हणजे बटर चिकन आणि दाल मखनी. हे दोन पदार्थ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पण सध्या या पदार्थांचा शोध कोणी लावला यावरुन वाद सुरु झाला आहे. दिल्लीतल्या दोन प्रतिष्ठित रेस्टोरेंटने या दोन पदार्थांचा…
Read More