( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu-Chandrama Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर आपल्या राशीमध्ये गोचर करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होताना दिसतात. दरम्यान याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. येत्या 21 ऑगस्ट रोजी तूळ राशीमध्ये केतू आणि चंद्राचा संयोग झाला आहे. दरम्यान केतू आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण दोष तयार झाला आहे. या ग्रहण दोषाचा परिणाम अनेक राशींवर होताना दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा कठीण काळ असणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. वृषभ रास ( Taurus Zodiac ) ग्रहण दोष…
Read More