( प्रगत भारत । pragatbharat.com) Ind vs Ban U19 : अंडर 19 संघाच्या वनडे वर्ल्ड कप प्रवासाला आजपासून सुरूवात झाली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध (India vs Bangladesh) खेळवला जातोय. या सामन्यात बांगलादेश संघाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 31 धावांवर 2 विकेट गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेल्याचं पहायला मिळालं. अशातच आदर्श सिंग (Adarsh Singh) आणि कर्णधार उदय सहारन (Uday Saharan) यांनी सुत्र हातात घेतली अन् संघाची धावसंख्या 100 पार पोहोचवली. मात्र, उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला…
Read More