[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं राज्यातील जनतेला उद्देशून पत्र , महायुती सरकारमधील सहभागानंतर सुरू झालेल्या चर्चांवर स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर जोरदार चर्चा रंगल्या. मात्र आपली भूमिका राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने अजित पवारांनी हे पत्र लिहिलं आहे. विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावीत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली, असं अजित पवारांनी पत्रात नमूद केलंय
[ad_2]