[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Babanrao Taywade on SIT : एसआयटी स्थापन झाली तर वस्तुस्थिती बाहेर येईल – तायवाडे राज्य सरकार प्रत्येकवेळी मनोज जरांगे यांच्या मनाप्रमाणे वागत गेलं. त्यामुळे जरांगे राज्य सरकारच्या डोक्यावर बसले असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलाय… दरम्यान जरांगेंची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी असंवैधानिक आहे. आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याचा पुनरुच्चार बबनराव तायवाडे यांनी केलाय
[ad_2]