[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Aaditya Thackeray : गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद, आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
जेव्हा आमदार गोळीबार करायला लागतो, माजी नगरसेवकावर गोळीबार होतो, बिल्डिंगच्या व्हॉट्सअॅपवर वाद होऊन त्यावर भांडण होतं, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात शांतता होती, तेच व्हिजन घेऊन आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
[ad_2]