[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसाने पुन्ही हजेरी लावली आहे.
पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर आज वाढला आहे. तर अंधेरी सबवे पानी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे, सबवेखाली दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे. तर मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
[ad_2]