421 धावांवर भारताचा डाव घोषित, टीम इंडियाकडे 271 धावांची आघाडी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs WI 1st Test: रोहित शर्माने 421 धावांवर डाव घोषित केला आहे. वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच विकेटच्या मोबदल्यात 421 धावा केल्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (171) आणि रोहित शर्मा (103) यांनी शतकी खेळी केली. तर विराट कोहलीने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली.  भारताकडे सध्या 271 धावांची आघाडी आहे.  
 



[ad_2]

Related posts