मुंबईत शुक्रवारी 21 जुलैला ऑरेंज अलर्ट जारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई आणि परिसरात बुधवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. मात्र, मुसळधार पावसाचा हा त्रास सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही. मुंबईत 21 जुलै रोजी हवामान खात्याकडून ओरँज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगडसाठी 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

21 जुलै रोजी रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.


हेही वाचा

[ad_2]

Related posts