राज्य सरकारने आणखी वेळ मागितला, बैठकीत तोडगा नाहीच, आंदोलक उपोषणावर ठाम; धनगर बांधवांचा अंत पाहू नये, आंदोलकांचा इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक झाली, पण यातून काहीच तोडगा निघाला नसल्याचं समोर आलं आहे. ज्या आरक्षणासाठी धनगर बांधवांचे उपोषण सुरू आहे, त्याविषयावर योग्य चर्चा झाली नसल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. 

आणखी वेळ द्या अशी राज्य सरकारची मागणी आहे. पण आणखी दोन महिन्यानंतर काय होईल असं वाटत नाही. आजच आमच्या मागण्या पूर्ण होईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. 

 

[ad_2]

Related posts