[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Aurangabad Advocate Protest :
औरंगाबाद खंडपीठात वकिलांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. फौजदारी न्यायालये 3 ऑक्टोबरपर्यंत जुन्या इमारतीमध्ये सुरू करण्याची मागणी वकिलांनी केली होती. मात्र ती मागणी मान्य न झाल्यानं वकिलांनी आंदोलनाची हाक दिलीये. त्यामुळे 13 जिल्ह्यातील न्यायिक प्रकियेवर त्याचा परिमाण झालाय. त्यामुळे वकील संघानं आपल्या मागणीवर आता विनाअट चर्चेची तयारी दर्शवली होती.
[ad_2]