[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकांना ग्रीन सिग्नल, 2 हजार 369 गावात रणसंग्राम
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्यातील तब्बल २,३६९ आणि जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना आव्हान देण्यात आले होते. थेट सरपंचपदासाठी निवडणुका होणार असून त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक होते आहे, असा दावा करीत या निवडणूक कार्यक्रमाला आव्हान देण्यात आले होते.
[ad_2]