भाजी विकण्यासाठी धरली शहराची वाट, पण रस्त्यातच काळाचा घाला; बळीराजाचं अख्ख कुटुंब क्षणात संपलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong><a title="मुंबई" href="https://marathi.abplive.com/news/mumbai" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a> : <a href="https://marathi.abplive.com/topic/ahmednagar">अहमदनगर</a> <a href="https://marathi.abplive.com/topic/kalyan">कल्याण</a></strong> महामार्गावर (Ahmednagar Kalyan Highway) <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/malshej-ghat">माळशेज घाटाजवळ</a></strong> (Malshej Ghat)&nbsp; भीषण अपघात (Accident News)&nbsp; झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. &nbsp;मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आह. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. &nbsp;या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेली आहेत.</p>
<p style="text-align: justify;">भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा &nbsp;पीकअप &nbsp;आणि &nbsp;कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. &nbsp;डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत &nbsp;रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पिकअप चालक स्वतः &nbsp;आणि कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, &nbsp;मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला.&nbsp;</p>
<h2 style="text-align: justify;"><strong>बळीराजाच्या कुटुंबावर काळाचा घाला</strong></h2>
<p style="text-align: justify;">भाजीचा &nbsp;पिकअप हा भरधाव वेगात होता. अपघात इतका भीषण होता की,&nbsp; या अपघातात भाजीच्या पिकअपमधील पाच आणि रिक्षातील तीन असा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील &nbsp;एकूण पाच लोकांची ओळख पटली असून तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.&nbsp;</p>
<h2 style="text-align: justify;"><strong>अपघातातील ओळख पटलेल्या पीकअपमधील मृतांची नावे&nbsp;</strong></h2>
<p style="text-align: justify;">1) गणेश मस्करे वय.30 वर्ष (चालक मयत)<br />2) कोमल मस्करे वय.25 वर्ष (चालकाची पत्नी)<br />3) हर्षद मस्करे वय.4 वर्ष (चालकाचा मुलगा)<br />4) काव्या मास्करे वय .6 वर्ष (चालकाची मुलगी) सर्व रा. मड.तालुका जुन्नर जिल्हा पुणे.<br />5) अमोल मुकुंदा ठोखे राहणार.जालना व&nbsp;</p>
<h2 style="text-align: justify;"><strong>रिक्षातील मृतांची &nbsp;नावे</strong></h2>
<p style="text-align: justify;">1) नरेश नामदेव दिवटे वय 66 वर्ष (रिक्षा चालक)रा. पेडे परशुराम तालुका चिपळूण जि.<a title="रत्नागिरी" href="https://marathi.abplive.com/news/ratnagiri" data-type="interlinkingkeywords">रत्नागिरी</a></p>
<p style="text-align: justify;">इतर दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.&nbsp;</p>
<h2 style="text-align: justify;"><strong>पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात</strong></h2>
<p style="text-align: justify;">पुणे-नाशिक (Pune- Nashik Highway) &nbsp;महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात झाला आहे. टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील <a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a>-<a title="नाशिक" href="https://marathi.abplive.com/topic/nashik" data-type="interlinkingkeywords">नाशिक</a> महामार्गावर &nbsp;असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर &nbsp;रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. &nbsp;मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे.</p>

[ad_2]

Related posts